Yuvraj Singh ला कोणामुळे नाही मिळालं कर्णधारपद? अखेर मनातली खदखद स्पष्टच बोलून दाखवली
[ad_1] मुंबई : 2007 सालचा टी-20 वर्ल्डकप आणि 2011 वनडेच्या वर्ल्डकपमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारा भारतीय क्रिकेट टीमचा अष्टपैलू खेळाडू म्हणजे युवराज सिंग. युवराज सिंगचा खेळ पाहता एक वेळ अशी होती, ज्यावेळी टीम इंडियाचा पुढील कर्णधार म्हणून युवराजचं नाव घेतलं जात होतं. मात्र त्याला टीमच्या कर्णधारपदाची धुरा कधी मिळाली नाही. दरम्यान नुकतच युवराज सिंगने भारतीय…