Headlines

पहिल्या पत्नीला फसवून दुसऱ्या लग्नासाठी नवरदेव उभा, अखेर मांडवातच समोर आलं संपूर्ण प्रकरण

[ad_1] मुंबई : लग्न म्हटलं की, नववधू आणि नवरदेवाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो. त्यादिवशी सर्वगोष्टी ठरवल्याप्रमाणे व्हाव्यात असे सगळ्यांना वाटत असते. परंतु एका लग्नात काही भलताच प्रकार घडला. येथे एका लग्नात एक महिला येऊन पोहोचली आणि ती हा नवरदेव आपला असल्याचे सांगू लागली. हे कहाणी सिनेमातील वाटत असली, तरी ती खऱ्या आयुष्यातील आहे. जो हरियाणात…

Read More

लग्नासाठी मुलगी पाहायला गेल्यावर ‘या’ चुका कधीही करु नका…

[ad_1] मुंबई : आजच्या जगात बरेच लोक स्वत:च ठरवून लग्न करतात, म्हणजेच ते लव्ह मेरेज करतात. परंतु अजूनही असे बरेच लोक आहेत. जे ठरवून म्हणजेच घरच्यांच्या पसंतीने लग्न करतात. अशावेळी मुलगी बघण्याचा कार्यक्रम असतो. तेव्हा बरेच लोक आपल्या कुटुंबीय आणि नातेवाईकांसोबत तेथे जातात आणि पसंतीचा कार्यक्रम पार पाडतात. परंतु अशावेळी अनेक लोक अशा काही चुका…

Read More

प्रेम असावं तर असं… पतीच्या निधनानंतर अभिनेत्री अजूनही ‘त्या’ आठवणीत…

[ad_1] मुंबई : प्रत्येकाला वाटतं आपल्या जीवनात एक खास व्यक्ती असावी… जी आपल्यावर प्रचंड प्रेम करेल… असं प्रेम फक्त नशीबवान व्यक्तींना भेटतं.. खऱ्या प्रेमाचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री सायरा बानो आणि अभिनेते दिलीप कुमार… दिलीप कुमार यांनी 7 जुलै 2021 साली जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर सायरा बानो अद्यापही त्या दुःखातून सावरल्या नाहीत.  मिळालेल्या…

Read More

Dilip Kumar यांच्या निधनानंतर कशी आहे Saira Banu यांची प्रकृती? धर्मेंद्र यांना सतावते चिंता

[ad_1] मुंबई : खरं प्रेम म्हणजे काय असतं? या प्रश्नाचा उत्तम उत्तर म्हणजे दिग्गज कलाकार दिलीप कुमार (Dilip Kumar) यांची पत्नी सायरा बाने (Saira Banu)… दिलीप कुमार आज आपल्यात नाहीत…. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला…  चाहत्यांची अशी अवस्था होती, तर सायरा बानो यांची परिस्थिती कशी असेल. याचा अंदाज देखील आपन लावू शकत नाही.  गेल्या…

Read More

काका गेल्यानंतर काकूलाच त्यानं बायको केलं, पण त्याला ही बायको ‘पचली’ नाही कारण…

[ad_1] मुंबई : लग्न ही प्रत्येक नवराबायकोसाठी खुप महत्वाची गोष्ट असते. कारण यानंतर त्यांचं आयुष्य संपूर्ण बदलतं. परंतु उदपूरमधून एक असं प्रकरण समोर आलंय, ज्यामध्ये या लोकांनी नात्याचा खेळ करुन टाकला. येथे एका तरुणाने आपल्याच काकांच्या मृत्यूनंतर आपल्या काकीसोबत संसार थाटला. परंतु नंतर त्याने आपल्या काकीची म्हणजेच आपल्या बायकोची देखील हत्या केली आणि तेथून पळ…

Read More

शेकडो जोडप्यांनी लग्नाशिवाय थाटला संसार, अखेर लग्नानेच नवरा-बायकोचा शिक्कामोर्तब

[ad_1] रांची : आपल्याकडे मुंबईत किंवा मेट्रे सिटीमध्ये लिव्हइनरिलेशशिप ही कॉन्सेप्ट अगदी सामान्य आहे. येथे बरेच जोडपे लिव्हइनमध्ये म्हणजेच लग्न न करता एकत्र राहातात. तसे पाहाता मेट्रो सिटीमध्ये हे अगदी सामान्य असेल तरी देखील बरेच लोक याला मानत नाही, कारण ही आपल्या भारताची संस्कृती नाही. आपल्याकडे असं होत नाही. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल…

Read More

गाण्याच्या तालावर ठेका धरलेल्या महिलेला भावना आवरेना… सासु आणि नवऱ्याला व्हावं लागलं लाजिरवाणं

[ad_1] मुंबई : सोशल मीडियाच्या जगात कोण कधी प्रसिद्ध होईल सांगू शकत नाहीत. हे एक असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतील. जे तुमचे मनोरंजन करेल. सोशल मीडिया हा मनोरंजक आणि मजेदार व्हिडीओंचा खजिना आहे. यादरम्यान असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये एक महिला गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ही महिला…

Read More

जेव्हा प्रेमात त्याने ओलांडल्या सर्व मर्यादा… आता पोलिस स्टेशनच्या मारतोय खेट्या

[ad_1] भोपाल : लग्नानंतर प्रत्येक व्यक्ती सुखी संसार थाटण्याचे स्वप्न पाहातो. प्रत्येकाला असं वाटंत असतं की आपलं छोटं कुटुंब असावं, प्रेम करणारा जोडीदार असावा. जो आपल्या सुख-दुखात आपली साथ देईल. परंतु जर एक जरी जोडीदाराने साथ सोडली तर संसाराची गाडी पुढे जात नाही. असाच काहीसा प्रकार मध्यप्रदेशातील एका तरुणासोबत घडला आहे. या तरुणाला लॉकडाऊनमध्ये जुळलेलं…

Read More

फसवून लग्न केलेल्या बायकोसमोर, सासरी गेल्यावर नवऱ्याचं मोठं गुपीत उघड

[ad_1] दिल्ली : लग्नानंतर प्रत्येक मुलगी आपल्या सुखी संसाराचे स्वप्न पाहाते. लग्नानंतर खरंतर मुलीच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार असते. परंतु अशातच जर नववधूसमोर तिच्या नवऱ्याचं एक असं सत्य समोर आलं, ज्यामुळे तिच्या आयुष्यावर खुप मोठा परिणाम होऊ शकतो, तर त्या मुलीची काय अवस्था होईल? असाच एक प्रकार आग्रामध्ये घडला. जेथे लग्नानंतर नववधूला आपल्या नवऱ्याबद्दल एका…

Read More

काकांच्या मुलीच्या प्रेमात पडण्याचे परिणाम धक्कादायक, काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

[ad_1] मुंबई : आपल्याला अशी अनेक लोक बाहेर पाहायला मिळतील, ज्यांचे लग्न होऊन देखील, त्यांचे बाहेर एखाद्या व्यक्तीसोबत प्रेम जुळतं. परंतु हे प्रेम जेव्हा जिवावर उठतं, तेव्हा मात्र सगळ्याचाच विनाश होतो. आपल्या बाकोला सोडून कुटुंबातील मुलीवर प्रेम करणं या तरुणाला भलतंच महागात पडलं. कारण यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण मेरठमधील आहे. या तरुणाचे…

Read More