माहेरी गेलेली बायको परतलीच नाही, अखेर नवरा आणायला गेला तेव्हा तोंडावर म्हणाली, ‘तु मला…’
[ad_1] मुंबई : नवरा-बायकोचं नातं हे फार सुंदर नातं आहे. दोघेही एकमेकांसाठी आयुष्याचे जोडीदार असतात. कारण संपूर्ण आयुष्य त्यांना एकमेकांसोबतच घालवायचं असतं. परंतु यासाठी दोघांनाही त्यांच्या जोडीदार पसंत यायला हवा. तरंच हे नातं पुढे जाऊ शकतं. जर जोरजबरदस्तीने हे नातं टिकवण्याचा प्रयत्न केला, तर ते शक्य होत नाही. असाच एक प्रकार मध्यप्रदेशमधून समोर आला आहे….