Headlines

कोणते शेतकरी ५० हजार रुपयांच्या अनुदानाला पात्र? निकष आणि अटी काय? वाचा एका क्लिकवर… | Know what are the criteria of Farmer scheme by CM Eknath Shinde pbs 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक अनुदान दिले जाणार आहे. मात्र, ५० हजार रुपयांचे हे आर्थिक साहाय्य प्रत्येकाला मिळणार नाही. याबाबत राज्य सरकारने काही नियम व अटीही घातल्या आहेत. हे नियम व अटी काय? प्रत्येकाला ५०…

Read More