Headlines

ncp Jayant patil hit shinde fadnavis government for not declaring wet drought in maharashtra zws 70

[ad_1] सांगली : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच फार मोठे नुकसान झालं आहे, मात्र राज्यसरकार कडून ओला दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ केली जात आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी केली. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे शेतकऱ्यांची कार्यशाळा आणि अभ्यास मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाटील हे बोलत होते.जिथे जिथे लोकांचे नुकसान झाले अशा…

Read More