Headlines

Vastu Tips : दररोज पाणी घालूनही तुळस वाळत असेल तर संकट दारी येण्याची चिन्ह! सावध व्हा…

[ad_1] मुंबई : आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला पवित्र रोप मानलं जातं. घरातील सुख आणि समृद्धीसाठी तुळशी पूजन करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत आहे. सकाळी तसंच संध्याकाळी  तुळशीची पूजा केल्याने घरात कोणतीही समस्या येत नाही, असं मानलं जातं. मात्र तुम्हाला कल्पना आहे का, घरात सकारात्मक ऊर्जा देणारी तुळस तुम्हाला भविष्यात येणाऱ्या संकटांबाबतही सतर्क करते.  तुळस देते असा…

Read More