Test Cricket: कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त चार खेळाडूंच्या नावावर हा विक्रम, भारताच्या एका फलंदाजाचं नाव
[ad_1] Triple Century In Test Cricket: कसोटी क्रिकेट हा नेहमीच गोलंदाजांचा खेळ मानला जातो. येथे फलंदाजाच्या संयमाची कसोटी लागते. पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात क्रिकेट शांतपणे आणि संयमाने खेळले जाते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ चार फलंदाजांनी दोन त्रिशतके झळकावली आहेत. यात एका भारतीय फलंदाजाचाही समावेश आहे. या चार खेळाडूंची गणना जगातील महान खेळाडूंमध्ये केली जाते. चला…