शतकाचा दुष्काळ संपेना! Virat Kohli च्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह
[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या फॉर्मपासून झूंजतोय. इग्लंड विरूद्धच्या कसोटी सामन्यातही त्याला खास कामगिरी करता आली नाहीये. शेवटच शतक विराटने 2019 ला ठोकल होत त्यानंतर आता अडिच वर्ष पुर्ण होत आली आहेत, मात्र त्याच्या बॅटीतून एकही शतक आलं नाही आहे. त्यामुळे विराटच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 954 दिवसांचा दुष्काळइंग्लंडविरूद्धच्या…