Headlines

प्रतिष्ठा परंपरा अनुशासन! ईशानचं द्विशतक, कोहलीचं सेलिब्रेशन, सर्वांना आली रैनाची आठवण

[ad_1] Ind vs Ban : भारत आणि बांगलादेशमध्ये शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनचं वादळी द्विशतक आणि किंग कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने 409 धावा केल्या आहेत. ईशानने अवघ्या 126 चेंडूत 200 धावा काढल्या, यामध्ये 24 चौकार, 10 षटकार मारले. तर दुसरीकडे विराट कोहलीनेही 113 धावा करत शतक पूर्ण केलं. दोघांच्या शतकी खेळी नंतर सोशल मीडियावर माजी…

Read More