Headlines

“जनता सब जानती है” महाविकासआघाडीला उदय सामंतांचा खोचक टोला; म्हणाले, “उद्योग परराज्यात गेले हे तर…” Industry minister Uday Samant criticized Mahavikasaghadi government over industry remark

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र डागलं आहे. “शिंदे सरकारचं आणखी एक अपयश” अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. या टीकेनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ट्वीट केलं आहे. ‘उद्योग परराज्यात गेले, हे महाविकासआघाडीचे पाप आहे. ते आमच्या माथी मारू नका, जनता सुज्ञ आहे. वो सब जानती…

Read More

“ही काय जादूची कांडी आहे का?” सुप्रिया सुळेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल; फडणवीस म्हणाले, “दर वेळी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यावर…” CM Eknath Shinde and Devendra Fadanvis replied to supriya sule on projects went out of maharashtra remark

[ad_1] ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “जे प्रकल्प विरोधकांच्या काळात गेले त्याचं पाप आमच्या माथी मारलं जात आहे” असा आरोप शिंदे यांनी केला आहे. “एवढा मोठा प्रकल्प दोन ते तीन महिन्यात…

Read More

Vijay Wadettiwar asked Shinde Government to bring industries along with Jagdamba Sword of Shivaji Maharaj rno news

[ad_1] ब्रिटनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबत केंद्र सरकारकडे विनंती केल्याची माहिती सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. यावरुन महाविकासआघाडीचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे. ‘जगदंबा’ तलवारीबरोबरच महाराष्ट्रात उद्योगही आणावेत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. ब्रिटनमधून…

Read More

“अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात?” जयंत पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारला संतप्त सवाल; म्हणाले, “गुजरात निवडणुकांसाठी…” Ncp leader Jayant Patil criticized shinde fadanvis maharashtra government over tata airbus project moved to gujrat

[ad_1] ‘टाटा एअरबस’ हा हवाई दलासाठी विमान निर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातला मिळाल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षाकडून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले जात आहे. “गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र बघ्यांच्या भूमिकेत आहेत. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी…

Read More