Headlines

IAS Success story : त्याने चक्क 29 लाखांची नोकरी सोडली, पण नंतर यशासोबत बरंच काही मिळवलं

[ad_1] मुंबई : उत्कर्ष कुमारने आयआयटी बॉम्बेमधून पदवी घेतल्यानंतर एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी सुरू केली. नोकरीच्या काळात समाजासाठी काहीतरी चांगलं करण्यात आपला वेळ घालवायला हवा, असं लक्षात आल्याने त्यांनी 29 लाखांच्या वार्षिक पॅकेजची नोकरी सोडली आणि त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात तो मुलाखतीपर्यंत पोहोचला पण यश मिळाले नाही. त्यावेळी चांगली नोकरी…

Read More