Headlines

ashish shelar replied to uddhav thackeray on farmer criticism spb 94

[ad_1] परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. तसेच त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली होती. या टीकेवरून भाजपा नेते आशिष…

Read More