Headlines

मृत्यूनंतर भिकारी महिलेच्या घरातून मिळाला ‘खजीना’, त्या तीन बॉक्समध्ये नेमकं काय होतं?

[ad_1] मुंबई : आपण कोणत्याही सिग्नलवरती थांबलो किंवा सार्वजनिक ठिकाणाहून गेलो, तर आपल्याला तेथे एक ना एक असा व्यक्ति दिसतो. जो भिक्षा मागून आपलं पोट भरत असतो. ही भिक्षा मागणाऱ्या लोकांचे कपडे फाटलेले असताता, कधी पायात चप्पल नसते, ज्यामुळे आपल्याला त्यांच्यावरती दया येते. ज्यामुळे आपण कधीधी त्यांना दोन-चार रुपये देतो. तर काही लोक खाण्यासाठी काही…

Read More

कोरोनाने वाढवली Ultra Rich लोकांची संख्या, नेमकं असं काय घडलं जाणून घ्या

[ad_1] मुंबई : कोरानामुळे भारतातच नाही, तर संपूर्ण देशात हाहाकार माजला होता. ज्यामुळे सगळंच ठप्पं झालं होतं. परंतु याकाळातील एका रिसर्च दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रिपोर्टनुसार महामारीच्या काळात देशात अतिश्रीमंतांची संख्या झपाट्याने वाढली आहे. भविष्यातही या संख्येत वाढ होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे श्रीमंतांच्या संख्येत ही वाढ शेअर बाजारातील तेजी आणि…

Read More

India Dangerous Weapon: कोणत्याही हल्ल्यासाठी भारत किती तयार आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

[ad_1] मुंबई : युक्रेन आणि रशियामध्ये सध्या युद्ध सुरु आहे. ज्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या देशांकडे लागून राहिलं आहे. या दोघांमध्ये कोणाचा विजय-परायज होईल, या व्यतिरिक्त आपल्या देशावर याचा परिणाम होणार नाही ना असा प्रश्न अनेक देशांच्या नागरीकांना पडला आहे. तसेच आपल्या भारतावर जर हल्ला झाला किंवा तशीच युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर काय होईल?…

Read More

Shark Tank India मधील सर्वात मोठ्या शार्कने स्वतःच्या कंपनीचा घेतला निरोप, हे आहे त्यामागील कारण

[ad_1] मुंबई : शार्क टँक इंडिया ‘या’ रिऍलिटी शोमधून चर्चेत आलेला अशनीर ग्रोव्हरची (Ashneer Grover) मात्र वेगळ्याच एका कारणामुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाने अखेर त्याचा अंत पाहिला. ज्यामुळे त्याला स्वतःची कंपनी सोडून बाहेर पडावे लागले. प्रदीर्घ वादानंतर अखेर अशनीर ग्रोव्हरने सोमवारी राजीनामा दिला. ज्याची एकच चर्चा रंगली. सिंगापूर इंटरनॅशनल आर्बिट्रेशन…

Read More

आवडीने बिस्किटं खाताय, पण कधी विचार केलाय याला छिद्र का केले जातात?

[ad_1] मुंबई : लहान असो वा कोणी वृद्ध सगळ्यांनाच बिस्किटं खायला आवडतात. बिस्किटांच्या अनेक चव असतात, त्यामुळे त्याला वेगळ्या प्रकारे खाल्ले जाते. जसे की, काही बिस्किटं चहा किंवा दुधासोबत खाल्ले जातात. तर काही बिस्किटं नुसतंच खाल्लं जातं. जसं बिस्किटाची चव वेगळी आहे, त्याला खाण्याची पद्धत वेगळी आहे, तसेच त्याला बनवण्याची पद्धत देखील वेगळीच आहे. तसेच…

Read More

बायकोपासून लांब जाणं ‘या’ क्रिकेटरला महागात नाही… तर 300 कोटींना पडलं

[ad_1] मुंबई : सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यात काय करतात, हे प्रत्येकाला जाणून घ्यायला आवडतं. ज्यामुळे हल्ली सेलिब्रिटी सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि ते आपल्या चाहत्यांना त्यांच्या सोशल मीडीया अकाउंटवरती माहिती देत असतात. क्रिकेटपटूची देखील मैदानाबाहेर वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा होते. भारताचा सलामीवीर शिखर धवनचा नुकताच त्याच्या पत्नीपासून घटस्फोट झाला, त्यानंतर तो चर्चेत आला, ज्यानंतर त्याच्या आयुष्याच…

Read More

स्पीडबोटीने फिरायला गेलेल्या अभिनेत्रीचा अपघात; मृत्यूच्या बातमीनं एकच खळबळ

[ad_1] मुंबई : आवड म्हणून फिरायला गेलेल्या अभिनेत्रीसोबत धक्कादायक घटना घडली आहे. अभिनेत्रीची आवडच तिच्या जिवावर बेतली आणि तिला आपले प्राण गमवावे लागले. अभिनेत्रीसोबतच्या प्रवासादरम्यान हा अपघात झाला. अभिनेत्री एका स्पीडबोटीवरून पाण्यातून जात होती मात्र या दरम्यान असं काहीतरी घडलं, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार,…

Read More

एस्केलेटरच्या दोन्ही बाजूला ब्रश का असतात? जाणून घ्या काय आहे यामागील कारण

[ad_1] मुंबई : आपल्याला खालच्या मजल्यावरुन वरच्या मजल्यावर जाण्यासाठी सुरूवातीला पायऱ्या किंवा लिफ्टचा वापर केला जायचा. परंतु त्यानंतर एस्केलेटरचा शोध लागला आणि मॉल किंवा रेल्वे स्टेशन सारख्या ठिकाणी याचा सर्वाधिक वापर होऊ लागला. सुरूवातीला लोकांना याचा वापर कसा करायचा हे माहित नव्हते. लोक याच्यावरती चढण्यापासून घाबरायचे, परंतु आता रेल्वे स्टेशन सारख्या ठिकाणी एस्केलेटर आल्यामुळे जवळ-जवळ…

Read More

धक्कादायक! Ranveer Singh ‘फूड’ कोमामध्ये, नक्की काय घडलं जाणून घ्या

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग फूड कोमामध्ये गेला असल्याच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही बातमी स्वत: रणवीर सिंगच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करण्यात आली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर देखील एकच चर्चा रंगली आहे. रणवीर सध्या न्युयॉर्कमध्ये होता. तेथे तो एका प्रोजेक्ट दरम्यान गेला असताना त्याच्यासोबत ही घटना घडली. या घटनेपूर्वीचा आणि नंतरचा…

Read More

डॉक्टरांनी ठरवलं मृत, पण शव-कक्षात ठेवल्यावर ती जिवंत… नक्की असं काय घडलं

[ad_1] ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर चंबळ झोनमधील सर्वात मोठ्या जयारोग्य हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचे विचित्र कृत्य समोर आले आहे. ही घटना ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. जयारोग्य रुग्णालयातील डॉक्टरांनी एका जिवंत महिलेला मृत घोषित केलं. परंतु जेव्हा लोकांना समजलं की, ही महिला जिवतं आहे, तेव्हा सर्वत्र एकच खळबळ उडाली. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला असे सांगत,…

Read More