Headlines

”नागराज मंजूळेही…” मराठी चित्रपटसृष्टीतील गटबाजीवर Tejaswini Pandit चं रोखठोक मतं

[ad_1] Tejaswini Pandit: मध्यंतरी बॉलिवूडमध्ये गटबाजी आहे, काही ठराविक चित्रपट निर्माते, ठराविक लोकांनाच घेऊन चित्रपट करतात इतरांना घेत नाहीत, टेलेंट बघत नाहीत अशी टीका वारंवार झालेली पाहायला मिळाली आहे. आता हीच टीका मराठी चित्रपटसृष्टीवरही पाहायला मिळते आहे. सध्या या टीकेवर अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं स्पष्टचं उत्तर दिलं आहे. अथांग (Athaang Web Series Marathi) या वेबसिरिजच्या…

Read More