Headlines

टीम इंडियाचा अपमान अन् Sehwag भडकला, म्हणाला, गेले ते दिवस जेव्हा…!

[ad_1] मेलबर्न : T20 वर्ल्डकप 2022 मध्ये टीम इंडियाने पहिला म्हणजेच पाकिस्तानविरूद्धचा सामना जिंकला. मात्र यामध्ये आता एक अडचण निर्माण झाली आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी एक मोठा वाद निर्माण झालाय. सिडनीतील सराव सत्रादरम्यान टीम इंडियाला योग्य जेवण देण्यात आलं नाही, यामुळे टीम मॅनेजमेंट नाराज असून बीसीसीआयने आयसीसीकडे तक्रार केलीये. दरम्यान याबाबत माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया…

Read More