Headlines

Team India Captain : वर्षभरात बीसीसीआयने 6 टी 20 कॅप्टन बदलले

[ad_1] मुंबई :  आयर्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने बुधवारी टीम इंडियाची घोषणा केली. हार्दिक पंड्याकडे भारतीय संघाचं नेतृत्व देण्यात आलं. यासह हार्दिक गेल्या वर्षभरातील टीम इंडियाचा सहावा टी 20 कॅप्टन ठरला.  हार्दिकच्या नेतृत्वात आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) गुजरातने पदार्पणातच चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. हार्दिकला याच कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाचं कर्णधारपद देण्यात आलं. मात्र यासह बीसीसीआयचं…

Read More