T20 World Cup नंतर पुन्हा कधीच नाही खेळणार…; ‘या’ 3 खेळाडूंनी वाढवली संघाची चिंता
[ad_1] T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्ड कप आता काही क्षणांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी सहभागी संघांचा सरावही शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे. भारतीय संघसुद्धा या क्रिकेटच्या महासंग्रामासाठी सज्ज होताना दिसत आहे. 23 ऑक्टोबरला भारतीय संघ पाकिस्तानशी (Ind vs Pakistan) दोन हात करताना दिसणार आहे. ज्यासाठी आतापासूनच फक्त खेळाडूच नव्हे, तर क्रिकेटप्रेमींनीसुद्धा तयारी सुरु केली…