Headlines

T20 World Cup: “असा मुर्खपणा करू नका…”, कोहलीच्या या चर्चेवरून गंभीर पुन्हा संतापला!

[ad_1] मुंबई : आशिया कपनंतर (Asia Cup) आता आगामी T20 World Cup ची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. आशिया कपमध्ये टीम इंडियाची (Team India) कामगिरी काही खास राहिली नाही. दुबईच्या खेळपट्टीवर गोलंदाजांनी कामगिरी निराशाजनक राहिली. मात्र आशिया कपमध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli ) फॉर्ममध्ये परत आला. विराट फॉर्ममध्ये परतल्याने टीम इंडियाला मोठा दिलासा मिळालाय….

Read More