“रात्रीच्या पावसात सुरतला गेलो, तो काळ आठवला की…” शिवसेनेतील बंडखोरीवर संजय शिरसाट यांचे विधान | sanjay shirsat comment on shiv sena rebel mlas and surat guwahati visit
[ad_1] एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले. बंडखोरीनंतर सध्या राज्यात शिंदे गट-भाजपा संयुक्तपणे सत्ताशकट हाकत आहेत. या बंडखोरीदरम्यान शिवसेनेतील ४० आमदारांनी सुरत, गुवाहाटी नंतर महाराष्ट्र असा प्रवास केला. या काळात शिवसेनेतील बंडखोरीप्रमाणेच आमदारांच्या या परराज्यातील प्रवासाचीही चांगलीच चर्चा झाली. दरम्यान, शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी या प्रवासावर भाष्य केले…