Virat Kohli च्या वागण्यात काडीमात्र सुधारणा नाही; पुन्हा केलं असं काम की…
[ad_1] मुंबई : टीम इंडियाला 24 जूनपासून इंग्लंडविरुद्ध 4 दिवसांचा सराव सामना आणि त्यानंतर 1 जुलैपासून एकमेव टेस्ट सामना खेळायचा आहे. पण, त्याआधी विराट कोहली बोर्ड आणि लोकांच्या इच्छांना धुडकावताना दिसतोय. सिरीज आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही टेस्ट टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघंही खेळाडू म्हणावेत तेवढे…