Headlines

“शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सगळे मुंबईत होते, तरी…”, सत्तांतरावरून शहाजीबापूंचा मविआवर हल्लाबोल | Shahjibapu Patil criticize Sharad Pawar Uddhav Thackeray MVA over government collapse

[ad_1] शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेतील बंडखोरी, महाविकासआघाडीचं सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना यावरून मविआच्या नेत्यांवर जोरदार टोलेबाजी केली. “एकनाथ शिंदेंनी कुणाच्या स्वप्नातही नव्हती अशी राजकीय क्रांती केली आहे,” असं मत शहाजीबापू पाटलांनी व्यक्त केलं. तसेच त्यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, दिलीप वळसे पाटील सगळे मुंबईत असूनही आमदार निघून गेले, असं…

Read More