Headlines

“औरंगजेब वाईट नव्हता” अबू आझमी याचं खळबळजनक विधान | auranzeb was good sp leader abu azmi on renaming aurangabad as sambhajinagar rmm 97

[ad_1] औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्यावरून मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. पण त्यांनतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने या प्रस्तावाला स्थगिती दिली आणि काहीच दिवसांत त्यांनी…

Read More

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नांमतराला स्थगिती दिल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… | NCP Sharad Pawar on Aurangabad Osmanabad Maharashtra Government Eknath Shinde Devendra Fadnavis sgy 87

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्व निर्णय रोखण्याचे आदेश नव्या सरकारने दिले असून, मुख्यमंत्री या सर्व निर्णयांचा फेरआढावा घेणार आहेत. दरम्यान नामांतराच्या निर्णयावर स्थगिती दिल्यानंतर शरद पवार यांनी राज्य सरकारलाच…

Read More

“काय रे गोट्या, मग इतकंच प्रेम होतं तर…”; बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाणांचं नाव घेत इम्तियाज जलीलांचा हल्लाबोल | Imtiyaz Jaleel allegations on Congress over renaming of Aurangabad as Sambhajinagar pbs 91

[ad_1] ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. “बाळासाहेब थोरात म्हणाले आम्ही विरोध केला नाही. काय रे गोट्या, मग इतकंच प्रेम होतं तर २०१४ मध्ये मला सत्ता नको, या शहराचं नाव बदलायचं आहे असं का सांगितलं…

Read More

जाता जाता संभाजी महाराजांची आठवण आली, एमआयएमची मुख्यमंत्र्यांवर टीका

[ad_1] औरंगाबाद : बहुमत चाचणीआधी ठाकरे सरकारला आपली सत्ता जातेय हे समजलं.  खुर्ची जातेय हे लक्षात आलं. पुन्हा आम्ही केव्हा मुख्यमंत्री होऊ हे माहिती नसल्याने यांना जाता जाता संभाजी महाराज यांची आठवण आली”, असा जोरदार हल्लाबोल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादच्या संभाजीनगर नामंतराला मान्यता देण्यात आली. या मुद्द्यावरुन…

Read More