औरंगाबादच्या नामांतराला शरद पवारांचा विरोध नाही – संजय राऊत
[ad_1] माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले. ठाकरे सरकारने शेवटच्या बैठकीत औरंगाबाद तसेच उस्मानाबाद शहराचे नामांतराचा निर्णय घेतला. औरंगाबादचे नाव संभाजी नगर तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्यात आहे. दरम्यान, या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष…