Headlines

चांगभलं : छतावरच्या पाण्यातून ‘पुनर्भरण’ करत शंभर गावात जल आत्मनिर्भरतेची चळवळ

[ad_1] वसंत मुंडे बीड: घरकाम करणाऱ्या बाईने गावात पाणी नसल्याने ‘मुलांना कोणी मुलीही देत नाही’, अशा शब्दात पाणी टंचाईची भीषणता सांगितल्यानंतर सेवानिवृत्त कर्नल शशिकांत दळवी यांनी दोन वर्षापूर्वी बीड तालुक्यतील कामखेडा या गावात येऊन घरावरच्या छतावरचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी तीस घरावर पुनर्भरण यंत्रणा बसवली आणि वर्षभरातच गाव टंचाईमुक्त झाले. आता जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी…

Read More