IND vs BAN : ”खेळाडूंमध्ये देशाप्रती खेळण्याची भावनाच दिसत नाही”, दिग्गज खेळाडूचा गंभीर आरोप
[ad_1] IND vs BAN 3rd ODI : टी20 वर्ल्ड कपमधील उपांत्य फेरीतील धक्कादायक पराभवानंतर टीम इंडियाने (Team India) बांगलादेशविरूद्धची वनडे मालिका गमावली आहे. त्यामुळे सततच्या या अपयशी कामगिरीनंतर टीम इंडिया ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. तसेच दिग्गज खेळाडूंकडून देखील टीम इंडियाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्यात आता एका माजी खेळाडूने टीम इंडियावर खुप गंभीर…