Headlines

ऑस्ट्रेलियामधून पॅक-अप झाल्यानंतर फक्त 7 खेळाडू येणार भारतात, तर बाकीचे….

[ad_1] T20 World cup : कालचा दिवस संपूर्ण क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट दिवस होता. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये (Semifinal) इंग्लंडच्या टीमने भारताचा (Team India) दारूण पराभव केला आहे. त्यामुळे टीम इंडिया आता वर्ल्डकपच्या (T20 World cup) बाहेर पडलीये. त्यामुळे आता टीम इंडियातील खेळाडूंना आता पुढील सिरीजवर लक्ष द्यायचं आहे. टीम इंडिया आता पुढील दौरा न्यूझीलंडविरूद्ध आहे. त्यामुळे काही…

Read More

Ajinkya Rahane चा टीम इंडियामध्ये कमबॅकचा मूड नाही? असं का म्हणतोय खेळाडू…!

[ad_1] मुंबई : दुलीप करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पश्चिम विभागाने दक्षिण विभागाचा 294 रन्सने पराभव करत विजेतेपद पटकावलं. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच दक्षिण विभागाच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले. पश्चिम विभागाच्या 529 धावांच्या डोंगरासारख्या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण विभाग केवळ 234 धावांवर गारद झाला. पश्चिम विभागाला तब्बल 12 वर्षांनंतर विजेतेपद पटकावण्यात यश आलंय. या मोठ्या…

Read More