Headlines

“काय रे गोट्या, मग इतकंच प्रेम होतं तर…”; बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाणांचं नाव घेत इम्तियाज जलीलांचा हल्लाबोल | Imtiyaz Jaleel allegations on Congress over renaming of Aurangabad as Sambhajinagar pbs 91

[ad_1] ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. “बाळासाहेब थोरात म्हणाले आम्ही विरोध केला नाही. काय रे गोट्या, मग इतकंच प्रेम होतं तर २०१४ मध्ये मला सत्ता नको, या शहराचं नाव बदलायचं आहे असं का सांगितलं…

Read More