Raju Shetty warn about agitation on national highway if farmer do not get money on time
[ad_1] कोल्हापूर : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याची केवळ घोषणा करू नये. ही रक्कम क्रांती दिना पूर्वी शेतकऱ्यांना मिळाली नाही तर पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी दिला. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये खात्यावर जमा करावेत यासह अन्य…