Headlines

IPL 2022 : संपूर्ण कारकिर्दीत नाहीत तितक्या या हंगामात चुका, दिग्गज खेळाडूची विराटवर टीका

[ad_1] IPL 2022 : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातला विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीम रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (Royal Challengers Bangalore) प्रवास संपला आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आरसीबीचा (RCB) सात गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. यासह विराटच्या कारकिर्दीतील खराब आयपीएलही संपुष्टात आलं. यावर्षी विराटच्या बॅटमधून फक्त दोन अर्धशतके झाली. त्याने 16 सामन्यात…

Read More