Headlines

Bjp Leader Radhakrushna vikhe patil commented on Uddhav Thackeray Sanjay Raut after Shivsena symbole freeze by election commission

[ad_1] शिवसेनेचं निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे. “केंद्र सरकारवर आरोप करण्यापलिकडे त्यांच्याकडे काय शिल्लक आहे? त्यांनी जनाधार गमावला, सरकार गमावलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आता आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे” असे विखे पाटील यांनी म्हटले आहे. आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंना चुकीचे सल्लागार लाभले होते, असे म्हणत…

Read More

मंत्रीपदाबाबत राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले, “मला…”

[ad_1] उद्या मंत्रिमंडळाच्या विस्तार होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पहिल्या टप्प्याच साधारणत: १५ ते १८ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. अशातच भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटीलही तातडीने मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती आहे. त्यापूर्वी त्यांनी एबीपी माझा यावृत्त वाहिनीशी बोलताना मंत्रीपदाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. साईबाबाच्या आशीर्वादाने मिळेल ती जबाबदारी…

Read More