भल्याभल्या सुगरणींना जमलं नाही ते Ajinkya Rahane ने करून दाखवलं…
[ad_1] मुंबई : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय. कालपासून अनेकांच्या घरी सर्वांचे लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत. देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह 10 दिवस असतो. या दरम्यान घराघरात गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. यामधील सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मोदक. अनेकांचे आवडते मोदक खायला…