Headlines

राज्यात ‘मुद्रा’ कर्जावर थकीतचा भार ; चार हजार ८९८ कोटी कर्ज थकीत, परभणीत सर्वाधिक प्रमाण

[ad_1] सुहास सरदेशमुख, लोकसत्ता औरंगाबाद : राज्यातील मुद्रा योजनेंतर्गत ५२ लाख २४ हजार ६६० कर्जदारांपैकी सहा लाख १९ हजार ५४ कर्जदारांचे चार हजार ८९८ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. कर्ज थकबाकीचे राज्याचे शेकडा प्रमाण १६.३२ एवढे असले तरी थकीत कर्जाच्या यादीत परभणी जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्यातील थकीत कर्जाचे प्रमाण ६०.५४ टक्के. या…

Read More