Headlines

India vs Hong Kong : हाँगकाँगविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग XI जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी

[ad_1] दुबई : आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) पाकिस्तानला मात दिल्यानंतर टीम इंडियाचा (Team India)  सामना आता हॉंगकॉंग विरूद्ध होणार आहे. हा सामना उद्या 31 ऑगस्टला रंगणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन जाहीर करण्यात आली आहे. या सामन्यासाठी दुसऱ्या खेळाडूंना देखील संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार आहे,…

Read More

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या सामन्यात कसं असेल Playing 11, डेब्यूसाठी हे खेळाडू तयार

[ad_1] मुंबई : टीम इंडिया वेस्ट इंडिजनंतर आता झिम्बाब्वेविरुद्ध तीन वनडे सामन्यांची सिरीज खेळणार आहे. या सिरीजमध्ये केएल राहुल युवा टीमचं नेतृत्व करणार आहे. टीमतील बहुतांश खेळाडू तरुण आहेत. अशा परिस्थितीत या दौऱ्यावर टीम इंडियाचा प्लेइंग 11 कसं असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. राहुल आणि धवन करणार ओपनिंग पहिल्या सामन्यात शिखर धवन आणि…

Read More

IND vs WI: चौथ्या टी 20 सामन्यात रोहित शर्मा टीममध्ये करणार मोठे बदल?

[ad_1] मुंबई : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला टी-20 सामना धमाकेदार शैलीत जिंकला होता. दुसरा टी 20 सामना हातून गेला. पण टीम इंडियाने तिसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला. या सीरिजमध्ये टीम इंडियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता चौथ्या T20  सामन्यात रोहित शर्मा टीममध्ये काही मोठे बदल करण्याची शक्यता आहे….

Read More

IND vs WI: दुसऱ्या T20 मध्ये ‘या’ फ्लॉप खेळाडूंना Rohit Sharma देणार डच्चू!

[ad_1] त्रिनिदाद : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला T20 सामना जिंकला. आता दुसरी वनडे जिंकून टीम इंडियाला मालिकेत 2-0 अशी आघाडी घ्यायची आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या टी-20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक मोठे बदल करू शकतो. यामध्ये अनेक फ्लॉप खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. ही असू शकते ओपनिंग जोडी पहिल्या टी-20 सामन्यात रोहित…

Read More

बापरे! एकट्या विराट कोहलीसाठी किती तो खटाटोप

[ad_1] मुंबई : आगामी टी20 विश्वचषकासाठी आतापासूनच सर्व संघानी तयारी सुरु केली आहे. त्याप्रमाणेच टीम इंडियात देखील तयारी सुरू आहे. टीम इंडियात सतत एक्सपेरीमेंट केले जात आहे. मात्र हे एक्सपेरीमेंट का केले जात आहे? कोणासाठी केले जात आहेत? याबाबत माहिती समोर आली नव्हती. मात्र आता एका माजी क्रिकटरने केलेल्या विधानानंतर त्याचे हे कारण समोर आले…

Read More

IND vs WI: पहिल्या वनडे सामन्यासाठी टीम इंडियाचं असं असणार Playing 11!

[ad_1] त्रिनिदाद : टीम इंडिया आज वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे सिरीजतील पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडियाची कमान शिखर धवनच्या हाती असणार आहे. त्याचबरोबर उपकर्णधारपदाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आलीये. टीम इंडियाने गेल्या 16 वर्षात वेस्ट इंडिजविरुद्ध एकही वनडे मालिका गमावलेली नाही.  हा रेकॉर्ड मोडणार नाही याची शिखर धवन देखील काळजी घेणार आहे. यावेळीही…

Read More

IND vs ENG, 1st T20: इंग्लंडविरूद्ध ‘ही’ टीम घेऊन मैदानात उतरणार Rohit Sharma!

[ad_1] मुंबई : टेस्ट मालिकेतील पराभव विसरून टीम इंडिया आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंड विरुद्ध पहिला टी-20 सामना खेळणार आहे. विराट कोहली, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना पहिल्या टी-20 सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत रोहित शर्माला अनेक नव्या खेळाडूंना प्रवेश मिळू शकतो. परदेशात कर्णधार म्हणून रोहित शर्माचा हा पहिलाच सामना असेल….

Read More

ऋषभ पंतमुळे करिअर धोक्यात पण हार्दिक पांड्याने सावरलं

[ad_1] मुंबई : हार्दिक पांड्याच्या हाती टीमची कमान आल्याने नव्या खेळाडूंना त्याने संधी दिली. दाखल झाला आहे. होय, हा खेळाडू आज टीम इंडियासाठी पदार्पण करत आहे. आम्ही ज्या खेळाडूबद्दल बोलत आहोत तो दुसरा कोणी नसून घातक वेगवान गोलंदाज उमरान मलिक आहे.  उमरान आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये निळ्या रंगाची जर्सी घालून पहिला सामना खेळणार आहे. याआधी…

Read More

IPL 2022 | गुजरात विरुद्ध मुंबई आमनेसामने, कोण जिंकणार?

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 51 वा सामना गुजरात टायटन्स (Gujrat Titans) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता मुंबईतील बेब्रॉन स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. गुजरातने जवळपास प्लेऑफसाठी क्वालिफाय केलंय. तर मुंबई आधीच मोसमातून बाहेर पडलीय.  मात्र गुजरातचा हा सामना जिंकून प्लेऑफ प्रवेश…

Read More

पहिल्या विजयासाठी कॅप्टन रोहित शर्मा करणार टीममध्ये मोठा बदल

[ad_1] मुंबई : आयपीएलमध्ये 5 ट्रॉफी मिळवलेली टीम मुंबईसाठी यंदाचा हंगामात विशेष चांगला असल्याचं दिसत नाही. मुंबई टीमने पंधराव्या हंगामातील 5 पैकी 5 ही सामने गमवले आहेत. आता आज होणाऱ्या सामन्यात तरी जिंकण्यात यश मिळणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.  मुंबई टीम आज पराभवाचा षटकार ठोकणार की विजय मिळवून खातं उघडणार? हे पाहाणं महत्त्वाचं…

Read More