Headlines

T20 World Cup : वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर भारताच्या खेळाडूंवर जमिनीवर झोपण्याची वेळ?

[ad_1] T20 World Cup 2022: गुरुवारच्या दिवशी टी-20 वर्ल्डकपमधून (T20 World Cup 2022) टीम इंडियाचा प्रवास संपला. सेमीफायनलमध्ये (T20 World Cup 2022 semifinal) झालेल्या लढतीत इंग्लंडने (England) भारताचा 10 विकेट्सने दारूण पराभव केला. त्यामुळे भारताचं (Team India) टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. मात्र आता पुढचा विचार करत भारतीय खेळाडू पुढील दौऱ्यासाठी रवाना झालेत. टीम…

Read More