माथेरानमध्ये ई रिक्षाची धाव.. ; रिक्षा ओढण्याच्या पारंपरिक प्रथेपासून अखेर मुक्तता
[ad_1] हर्षद कशाळकर, लोकसत्ता अलिबाग : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर पहिल्यांदाच माथेरानमध्ये ई रिक्षा धावली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माथेरानमध्ये ही ई रिक्षाची चाचणी घेण्यात आली. यानिमित्ताने माणसाने रिक्षा ओढण्याच्या प्रथेपासून माथेरानकरांची वाटचाल सुरू झाली. माणसांमार्फत ओढल्या जाणाऱ्या रिक्षा गुलामगिरीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे देशभरात या रिक्षा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र वाहनांवर बंदी असल्याचे कारण पुढे…