Headlines

Rishabh Pant ला ‘ते’ कृत्य पडणार महागात, एका सामन्याची लागणार बंदी?

[ad_1] मुंबई : राजस्थान विरूद्धचा हातातोंडाशी आलेला सामना दिल्लीने अवघ्या 15 रन्सने गमावला. मात्र या सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. अंपायरने दिलेल्या एका नो बॉलच्या निर्णयावरून दिल्लीचा कर्णाधार ऋषभ पंत चांगलाच तापला होता. या सामन्यात पंतने आपल्या टीमच्या खेळाडूंना मैदानातून परत बोलवून घेतलं. मात्र यानंतर ऋषभ पंतच्या कृत्यावर टीका करण्यात येतेय.  शेवटच्या ओव्हरमध्ये नो…

Read More