Headlines

ओबीसींच्या लोकसंख्येबाबत आक्षेप असल्यास पुन्हा सर्वेक्षणाची तयारी ; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

[ad_1] मुंबई : माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ओबीसींच्या लोकसंख्येबाबत काही आक्षेप असल्यास पुन्हा सर्वेक्षण किंवा अभ्यास करण्यास राज्य सरकार तयार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पेट्रोल-ड़िझेलचे दर अजून कमी करण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बांठिया आयोगाने राज्यातील ओबीसींची लोकसंख्या ३७ टक्के असल्याचा निष्कर्ष…

Read More