आलिया भट्टशी लग्न केल्यानंतर रणबीर कपूरमध्ये मोठा बदल, नीतू कपूर यांचं मोठं वक्तव्य
[ad_1] मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या वर्षी एप्रिलमध्ये विवाहबद्ध झाले. दोघंही जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट करत होते आणि शेवटी 14 एप्रिल 2022 रोजी त्यांनी त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले. लग्न झाल्यापासून हे कपल चर्चेत आहे. आता नीतू कपूरने एक वक्तव्य करत सांगितलं आहे की, आलियाच्या घरी आल्यानंतर तिच्या…