Headlines

narayan rane blame uddhav and aditya thackeray for crisis in shiv sena zws 70

[ad_1] सावंतवाडी : शिवसेनेवर आज उद्भवलेल्या परिस्थितीला उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव जबाबदार आहेत. आज शिवसेनेचे अस्तित्व संपले असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही. त्यामुळे त्यांनी आता गप्प बसून आराम करावा अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे केली.  गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने कोणते प्रश्न सोडवले असा…

Read More