Headlines

“…याच्यासाठीच निवडून दिलं होतं”; नव्या संसदेचा फोटो ट्वीट करत स्वरा भास्करने साधला निशाणा

[ad_1] New Parliament Building : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी रविवारी भारताच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. तसेच यावेळी पंतप्रधान मोदींनी नवीन संसद भवनाची (New Parliament) खासियतही सांगितली. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या त्या प्रश्नालाही पंतप्रधानांनी प्रत्युत्तरेही दिली. पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करावे अशी विरोधकांचा मागणी होती. याच मुद्द्यावरून 20 विरोधी पक्षांनी उद्घाटन कार्यक्रमावर…

Read More

“स्मार्ट सिटीचे पैसे गेले कुठे?” सुप्रिया सुळेंची मोदी सरकारवर टीका; म्हणाल्या, “ही योजना सुरू झाली तेव्हा…”

[ad_1] शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा’ हे अभ्यास शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आज या शिबिराचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आज शिबिरात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्मार्ट सिटीवरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. आठ वर्षात स्मार्ट सिटीचा पैसा गेला कुठं? असा प्रश्न त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे. हेही वाचा…

Read More

“महाराष्ट्रासाठी घोषणा होत आहेत म्हणजे…” अरविंद सावंतांनी वर्तवलं भाकित; म्हणाले, “आता राज्याला…”Arvind Sawant predicted Maharashtra Assembly election after 2 lakh crore projects alloted to maharashtra by Modi government

[ad_1] केंद्र सरकारने महाराष्ट्रात दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केल्याची घोषणा नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या घोषणेनंतर ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “महाराष्ट्राचा विकास करणारे सर्व प्रकल्प गुजरातला पळवले. त्याबाबत घोषणा करताच गुजरातची निवडणूक लागली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातदेखील प्रकल्पांबाबत घोषणा होत आहेत. त्यामुळे कदाचित महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक लागेल”…

Read More

progress only Gujarat not the country in eight years Adv Prakash Ambedkar criticism ysh 95

[ad_1] चंद्रपूर: जनतेने नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून दिले. मात्र, आठ वर्षांच्या कार्यकाळात मोदींनी गुजरात राष्ट्राची उभारणी केली. पूर्वी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम मेट्रो शहरांमध्येच व्हायचे. आता ते केवळ गुजरातमध्येच होतात. देशातील उद्योजकांवर प्रचंड दबाव असल्याने आज उद्योग गुजरात या एकमेव राज्यात जात आहेत. मोदी व भाजपाकडून ‘एनर्जेटिक’ महाराष्ट्राला ‘डीएनर्जेटिक’ केले जात आहे, असा आरोप…

Read More

There are currently three governments working in the country for the benefit of Gujarat Sachin Sawant msr 87

[ad_1] सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एअरबस प्रकल्प’ही गुजरातला गेला आहे. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे राज्यातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यरोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात…

Read More

कोण गडकरी…? आग्रा-नोएडा एक्स्प्रेस वेसाठी गडकरींना श्रेय मिळताच नेटकऱ्यांचा सवाल; अनुपम खेर यांच्यावर टीकेची झोड

[ad_1] सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच अ‍ॅक्टिव असणारे अभिनेते अनुपम खेर (anupam kher) सध्या ट्रोल (Troll) झाले आहेत. आग्रा-नोएडा एक्स्प्रेस वेबाबत (agra noida expressway) केलेल्या एका ट्विटमुळे (Tweet) अनुपम खेर यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. या ट्विटमध्ये अनुपम खेर (anupam kher) यांनी हा महामार्ग (expressway) मोदी सरकारचे (Modi Governmesnt) यश असल्याचे सांगितले. त्याबद्दल…

Read More

केंद्रात शिंदे गटाचं वजन वाढलं! सत्तांतरणानंतर PM मोदींच्या सरकारने शिंदे गटाकडे सोपवली पहिली महत्त्वाची जाबबदारी | Modi Government give parliamentary committee head post to cm eknath shinde group mp Prataprao Jadhav scsg 91

[ad_1] शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर ४० आमदारांच्या समर्थनाच्या आधारे बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे हे भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री झाले. राज्यामध्ये भाजपा आणि शिंदे गटाचं सरकार स्थापन झाल्यानंतर काही आठवड्यांमध्येच शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदारांनीही शिंदे गटामध्ये प्रवेश केला. इतकच नाही तर शिवसेनेचं लोसभेमधील गटनेते पदही राहुल शेवाळे यांना मिळालं. याच घडामोडींनंतर आता केंद्रात प्रथमच पंतप्रधान…

Read More

ncp leader vidya Chavan criticised pm narendra modi on ed, cbi usage

[ad_1] विरोधकांविरोधात तपास यंत्रणांच्या गैरवापरासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. प्रामाणिक लोकांवर ईडी चौकशी लावणं आणि गुन्हेगारांना मंत्रीपद देणं, हेच मोदी सरकारचं काम असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना तुरुंगातून सोडण्यावरही चव्हाण यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. मुंबई : शिवसेना नेते व माजी…

Read More

“ईडी अन् सीबीआय हे भ्रष्टाचाराविरोधातील शस्त्र नसून…” कम्युनिस्ट नेत्या वृंदा करात यांची मोदी सरकारवर टीका | CPI leader brinda karat on ed cbi and modi government karntisinh nana patil award rno news rmm 97

[ad_1] सांगली : ईडी आणि सीबीआय हे भ्रष्टाचाराविरोधातील शस्त्र नसून, अन्य पक्षातील नेत्यांना मोदींच्या जवळ आणणारं अस्त्र आहे. विरोधकांना धमकावून कमकुवत करायचं आणि मोदी सरकार मजबूत बनवायचं काम ईडीच्या माध्यमातून होत आहे, अशी टीका ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या कॉम्रेड वृंदा करात यांनी केली. करात यांना आज सांगली जिल्ह्यातील विटा येथे प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्या हस्ते क्रांतिसिंह…

Read More

सोलापूर-औरंगाबाद प्रवासाला ४ तासाचा दावा, प्रत्यक्षात ६ तास का लागतात? पत्रकारांच्या प्रश्नावर नितीन गडकरी म्हणाले… | Nitin Gadkari answer why Solapur Aurangabad travel required 6 hrs rather than 4 hrs pbs 91

[ad_1] केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर-औरंगाबाद महामार्गाच्या कामानंतर हे अंतर केवळ ४ तासात पूर्ण करता येईल असा दावा केला. मात्र, प्रत्यक्षात महामार्गावरील वेगमर्यादेच्या नियमामुळे प्रवाशांना ९० किलोमीटर (किमी) प्रतितासाच्या पुढे गेलं की थेट २००० रुपये दंड भरावा लागत आहे. या सर्वच गोष्टींमुळे हे अंतर पूर्ण करण्यासाठी ४ ऐवजी ६ तास लागत…

Read More