Headlines

आंबा-काजू, मासळीच्या निर्यातीसाठी रत्नागिरीत उद्योग खात्यातर्फे स्वतंत्र यंत्रणा

[ad_1] रत्नागिरी : कोकणातील आंबा-काजू आणि मासळी जेएनपीटी बंदराऐवजी जयगड येथील बंदरातून परदेशात पाठवण्यासाठी रत्नागिरीत मँगो पार्क, मरिन पार्क आणि कॅश्यू पार्क उभारण्यासाठी उद्योग खात्याने तत्त्वत: मान्यता दिली आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले असता आयोजित पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये राज्यातील…

Read More