Headlines

“उत्तरप्रदेशचं हित डोळ्यासमोर ठेऊन साखर निर्यात कोटा धोरण”, किसान सभेचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप | Maharashtra Rajya Kisan Sabha allegations on Modi government over Sugar export policy

[ad_1]  “किनारपट्टीपासून दूर असलेल्या उत्तरप्रदेश सारख्या राज्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकार निर्यात कोटा धोरण अंगिकारू पहात आहे,” असा गंभीर आरोप किसान सभेने केला आहे. तसेच केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंधने लादण्याचे धोरण बंद करावे, अशी मागणी केली आहे. किसान सभेने बुधवारी (२८ सप्टेंबर) एक सविस्तर निवेदन काढत आपली भूमिका स्पष्ट केली. किसान सभेने म्हटलं,…

Read More