🧐 12वीच्या निकालाविषयी तक्रार असल्यास ती कुठे आणि कशी नोंदवाल? जाणून घ्या संपर्क क्रमांक!
💁🏻♀️ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. राज्याचा निकाल 99.63% टक्के लागला आहे. तुम्ही आतापर्यंत निकाल पाहिलाच असेल. ℹ️ दरम्यान, आपल्या निकालावर जर कोणत्या विद्यार्थ्याला आक्षेप असेल, आपल्या गुणांविषयी तक्रार असेल, तर त्यासंदर्भात तक्रार निवारणासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून विभागीय मंडळाच्या स्तरावर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 🧑🏻💻 विद्यार्थ्यांना…