Headlines

“शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही,” महाविकास आघाडीवर बोलताना नाना पटोलेंचे मोठे विधान, म्हणाले “आम्हाला संभ्रम…” | nana patole comment on maha vikas aghadi said shiv sena is not our natural friend

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखील शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर राज्यात काही दिवसांनी सत्तांतर झाले. या सत्तांतरानंतर राज्यातील राजकीय समिकरणं बदलली आहेत. सध्या शिंदे गट-भाजपा एकत्र आहेत. तर विरोधी बाकावर असलेले ठाकरे गट -राष्ट्रवादी-काँग्रेस हे पक्ष अजूनही महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आहेत. असे असले तरी आगमी महापालिका, विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र…

Read More

Demanding to declare wet drought in the state MP Supriya Sule criticized the Shinde Fadnavis government msr 87

[ad_1] अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. राज्य सरकारने दिवाळीपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करून मदत खात्यात जमा करावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र राज्य सरकारने ओला दुष्काळाबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून ही मागणी लावून धरली जात आहे आणि राज्य सरकारवर टीकाही…

Read More

पालघर साधू हत्या प्रकरणावरील राज्याच्या निर्णयानंतर राम कदमांची महाविकास आघाडीवर टीका, म्हणाले “आमच्या हिंदुत्वाचा एवढा…” | ram kadam comment on palghar mob lynching case transferred to cbi criticises maha vikas aghadi

[ad_1] पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची महाराष्ट्र सरकारने तयारी दर्शवली आहे. तसे शपथपत्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. सरकारच्या या भूमिकेनंतर आता लवकरच साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना लक्ष्य केले आहे. भाजपाचे नेते राम…

Read More

“…तर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार,” नाना पटोलेंचे मोठे विधान | nana patole said once again maha vikas aghadi government in maharashtra

[ad_1] शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील संघर्षाबाबतचा महत्त्वाचा निर्णय आज (२७ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आपल्या या निर्णयात न्यायालयाने निवडणूक आयोगाचा शिवसेना कोणाची? हे ठरवण्याचा अधिकार अबाधित ठेवला आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह तसेच पक्षावरील वर्चस्व ठरवण्यापासून निवडणूक आयोगाला रोखावे, अशी मागणी करणारी याचिका उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात केल होती. याच…

Read More

महाविकास आघाडीने केवळ ‘वसुली सरकार’ म्हणून काम केले ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचा आरोप

[ad_1] नगर : मागील महाविकास आघाडी सरकारने अंधाधुंद कारभार करून राज्याला २५ वर्षे मागे नेण्याचे काम केले. केवळ वसुली सरकार म्हणून कार्यरत होते, असा आरोप महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज, रविवारी राहुरीत बोलताना केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिवाजी कर्डिले होते. या वेळी विखे यांची मंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. बिघाडी व…

Read More

“…म्हणून पहिल्या दिवसापासून मनाशी खूणगाठ बांधली,” देवेंद्र फडणवीसांनी सांगितले सत्तापरिवर्तनामागचे नेमके कारण | devendra fadnavis maha vikas aghadi government fall due to corruption and opposed to development

[ad_1] राज्यात सत्तापालट झाल्यानंतर भाजपाच्या हाती पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या आल्या आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. याआधी मागील अडीच वर्षांमध्ये भाजपाने विरोधी पक्षाची भूमिका बजावत महाविकास आघाडीला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विरोधी बाकावर असताना सत्तापरिवर्तन व्हावे असे का वाटत होते याबाबत देवेंद्र…

Read More

“विकासकामांना स्थगिती देऊ नये,” विरोधकांनी केली मागणी, फडणवीस म्हणतात “अर्थातच रद्द…” | devendra fadnavis said will cancel some decision taken by maha vikas aghadi government

[ad_1] राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे-भाजपा सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना स्थिगिती दिली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांच्या नामकरणाचा निर्णयही फेरप्रस्तावाच्या माध्यमातून पुन्हा एकदा घेण्यात आला. विद्यमान सरकारच्या या निर्णयांवर आक्षेप घेऊन आज विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विकासकामांना स्थगिती देऊ नये अशी मागणी केली. मात्र…

Read More

आता निवडणुकीच्या रिंगणात शिंदे-भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी?; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेसचा सकारात्मक प्रतिसाद | congress positive response on maha vikas aghadi for local body elections vijay wadettiwar comment scsg 91

[ad_1] महाविकास आघाडीमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर ४० आमदारांच्या जोरावर राज्यात भाजपाच्या मदतीने नवं सरकार स्थापन केल्यानंतर आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीची घडी पुन्हा बसवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हलचाली सुरु झाल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी एकत्र निवडणुका लढवण्यासंदर्भात भूमिका मांडल्यानंतर काँग्रेसने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. यापूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार…

Read More

‘ठाकरे सरकारला दोष देत नाही, पण…’ देवेंद्र फडणवीस म्हणाले… | devendra fadnavis said will not blame to uddhav thackeray and maha vikas aghadi government anymore

[ad_1] शिवसेना पक्षातील अभूतपूर्व अशा बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले. तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. सध्या राज्यात सत्तापालट झाले असून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सत्ताशकट हाकत आहेत. याआधी विरोधी पक्षात असलेले देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला सातत्याने लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरे नेतृत्व…

Read More