Headlines

Ranji Trophy Final: 67 वर्षांचा दुष्काळ संपवला, मध्य प्रदेशने पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीवर कोरलं नाव

[ad_1] नवी दिल्ली : रणजी ट्रॉफीवर मध्य प्रदेश संघाने नाव कोरले आहे. मध्य प्रदेशने 6 विकटसने मुंबईचा पराभव करत रणजी ट्रॉफी उंचावली आहे. मध्य प्रदेशने प्रथमच ट्रॉफी उंचावत इतिहास रचला आहे. पराभवामुळे 42 व्या वेळा रणजी ट्रॉफीवर नाव कोरण्यास मुंबई अपयशी ठरलाय.   बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने मुंबईचा 6 विकेट्स राखून…

Read More