Headlines

अनेक वर्षांचा अबोला सुटला, वाद मिटला… दीदी- आशाताई एकमेकिंना भेटल्या आणि….

[ad_1] मुंबई : लता मंगेशकर… संपूर्ण जगासाठी, देशासाठी त्या भारत रत्न होत्या. पण, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ यांच्यासाठी मात्र त्या दीदी होत्या. हक्कानं ओरडणारी, काळजी घेणारी आणि योग्य मार्गानं नेणारी थोरली बहीण, ही अशीच व्याख्या त्यांच्या मनात दृढ झाली होती. (Lata Mangeshkar Asha Bhosle) दीदी आणि आशाताई यांच्या नात्यात सारंकाही सुरळीत असताना एक असं…

Read More