कॅप्टन श्रेयस अय्यरने जिंकला टॉस, दिल्ली करणार बॅटिंग
[ad_1] मुंबई : कोलकाता विरुद्ध दिल्ली आज सामना होत आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होत आहे. कोलकाता टीमला हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वामध्ये कोलकाता टीम चांगलं नेतृत्व करत आहे. कोलकाता टीमने टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. ऋषभ पंतच्या टीमला फलंदाजी करावी लागणार आहे. दिल्ली टीमने एक मोठा बदल केला…