दस्यमुक्ती चा दास कॅपिटल हा आमूलाग्र ग्रंथ – कॉ.नरसय्या आडम (मास्तर)
साम्यवादी विचारवंत कॉम्रेड कार्ल मार्क्स यांच्या जयंतीनिमित्त माकप कडून विनम्र अभिवादन ! सोलापूर – अनादी काळापासून शोषकांकडून नाही रे वर्गावर दमनशाही चालत आलेली होती त्यांचे जीवन दारिद्र्यात,गुलामीत पिचत पडले होते.यामुळे वर्गसंघर्ष उफाळून आला.अशा या वर्गसंघर्षातून वर्गविरहित समाज निर्माण करण्यासाठी दास्यमुक्ती महत्वाची होती.याचा साकल्याने अभ्यास करून दास कॅपिटल या आमूलाग्र ग्रंथाची निर्मिती करून भांडवली व्यवस्था हादरून…