Headlines

बॉलिवूड चित्रपट का चालत नाही? ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीनं सांगितली कारण

[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) ‘कंतारा’ (Kantara) हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. एवढंच काय तर हा चित्रपट मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे. फक्त 16 कोटींमध्ये बनलेला हा चित्रपट आज इतका यशस्वी ठरला आहे. या चित्रपटात प्रादेशिक लोककथा आणि चालीरीती दाखवण्यात आल्या आहेत. हा एक कन्नड सिनेमा असून यंदाच्या वर्षी आतापर्यंत…

Read More