Headlines

माळशेज घाटाकडे जाणारी वाहतूक ठप्प; कल्याण- अहमदनगर महामार्ग पाण्याखाली | malshej ghat in rainy season kalyan ahmednagar highway closed due to heavy rain scsg 91

[ad_1] ठाणे आणि अहमदनगर हे दोन जिल्हे जोडणारा कल्याण अहमदनगर महामार्ग ठप्प झाला आहे. या महामार्गावरील किशोर गावाजवळ मुरबाडी नदीचे पाणी साचल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुरबाड तालुक्यात याच महामार्गावर मोरोशी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरावरील माती आणि झाडे झुडपे रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. त्याचा लांब पल्ल्याच्या वाहतुकीवर…

Read More